डोळ्यांच्या पलीकडे स्वप्नांचं गाव,
जायला तिथे मात्र, वेळ नही राव...
रोज स्वप्नात खुणावते शिनेमातली डिम्पल,
दिसते किती स्वीट आणि सिम्पल,
घेणारच असतो बाहुपाशात तिला,
गजर घड्याळाचा ओरडतो तेवढ्यात..
उठ मेल्या... कामाला चल.. कामाला चल..
रोज सालं असच घडत असत, आन आयुष्य हे असच सरत असत.
केव्हा पासून बनवतोय बेत मित्रांना भेटायचा भारी,
थंडगार बियर आणि मस्त सावजीची चिकन करी,
पण घरी पोचताच दिसते किराण्याची यादी घेऊन बायको उभी दारी..
नेहेमी च्याआयला असच घडत असत, आन आयुष्य माझ असच सरत असत.
केव्हा पासून बनवतोय फिरण्याचे प्लान्स आणि टूरिस्ट प्लेस ची लिस्ट,
पण नेहेमीच priority वर असते प्रोजेक्ट ची बग-लिस्ट
या बग्सच सोलुशन तर गुगल वर सापडतं,
आयुष्याच्या बग्स चा Patch देईल असा गुगलच नाही बनत..
माझ्या स्वप्नांतच दडलाय तो जादूचा मंत्र,
पण शोधायचं मात्र अवगत नही तंत्र.
मग उरतं काय मित्रा कविता करण्या शिवाय,
आणि दिवसाच्या शेवटी आयुष्याचं यमक जुळवण्या शिवाय,
वर्षा-नु-वर्ष असच चालू असतं, आणि आयुष्य माझ असच सरत असतं.....
उगीच काहीतरी येत राहतं मनात.. तेच लिहून घेतो पटकन इथे.. मनातलं पानांत (डायरीच्या ) आणि पानांतल मनात करत राहण्या पेक्षा हे बराय आपलं..
Thursday, March 18, 2010
Monday, March 8, 2010
अकेला सा आसमां मेरा, अकेलीसी जमीं..
अकेला सा आसमां मेरा,
अकेलीसी जमीं..
न कोई ख्वाब आंखो मे
न कोई तारा आसमा मे मेरे
बस... फैली हैं खामोशी और
गहरा अंधेरा आसमा मे मेरे
संन्नाटो मे पुकारता फिरता हुं खोये यार को..
और वो हममे देखता हैं गुनेहगार को.
हर बार ऐसा क्यों होता हैं?
हर बार मेरा एक अपना क्यों खोता हैं?
नादान दिल भी खूब हैं,
आदत हो गयी हैं खोने कि, फिर भी रोता हैं.
अकेला हि तो चला था मै सफर मे,
क्यो मिले लोग मुझसे आकर?
जुडता गया हर किसीकी रूह से मै,
और वो छोडते चले गये,
हरबार मझधार मे लाकर.
बेदील हैं दोस्त कितने मेरे,
ख्वाबो को लुट कर ले गये कितने मेरे,
मैं उन्हीमे धुंडता रहा मसीहा मेरी दुआ के लिये,
वो ले गये मस्जिद से खुदा कितने मेरे.
तू खुश रहे तेरे काफिले मे,
और भी तुझे हम-राह मिले,
मैं अकेला,
अकेला सा आसमां मेरा,
अकेलीसी जमीं..
मुस्कुराते हुये आंखो मे हलकी सी नमीं..
अकेलीसी जमीं..
न कोई ख्वाब आंखो मे
न कोई तारा आसमा मे मेरे
बस... फैली हैं खामोशी और
गहरा अंधेरा आसमा मे मेरे
संन्नाटो मे पुकारता फिरता हुं खोये यार को..
और वो हममे देखता हैं गुनेहगार को.
हर बार ऐसा क्यों होता हैं?
हर बार मेरा एक अपना क्यों खोता हैं?
नादान दिल भी खूब हैं,
आदत हो गयी हैं खोने कि, फिर भी रोता हैं.
अकेला हि तो चला था मै सफर मे,
क्यो मिले लोग मुझसे आकर?
जुडता गया हर किसीकी रूह से मै,
और वो छोडते चले गये,
हरबार मझधार मे लाकर.
बेदील हैं दोस्त कितने मेरे,
ख्वाबो को लुट कर ले गये कितने मेरे,
मैं उन्हीमे धुंडता रहा मसीहा मेरी दुआ के लिये,
वो ले गये मस्जिद से खुदा कितने मेरे.
तू खुश रहे तेरे काफिले मे,
और भी तुझे हम-राह मिले,
मैं अकेला,
अकेला सा आसमां मेरा,
अकेलीसी जमीं..
मुस्कुराते हुये आंखो मे हलकी सी नमीं..
Subscribe to:
Posts (Atom)